शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जपानप्रमाणे छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थी करणार महापालिकेच्या शाळेत सफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:21 IST

मनपाचा पुढाकार : प्रत्येक शाळेत राबविणार उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : जपानमध्ये विद्यार्थी शाळा सुटल्यावर १५ मिनिटे स्वच्छतेवर भर देतात. याच धर्तीवर शहरातही अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासकांनी सांगितले. प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यावर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ करतील. मनपाकडून सर्वच शाळांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात येणार आहे.

स्वच्छतेमध्ये देशात छत्रपती संभाजीनगर शहराचा क्रमांक २३ वा आहे. किमान टॉप टेनमध्ये येण्यासाठी मनपाकडून व्यापक प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. १ ते १५ ऑगस्टपर्यंत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. लवकरच विविध शासकीय कार्यालयांमध्येही स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. आता शाळांमध्ये सफाई केली जाईल. येणाऱ्या पिढीला स्वच्छतेचे महत्त्व कळावे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.

आम्हाला कचरा द्या, आम्ही प्रक्रिया करूमनपा प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात जाऊन सफाई करू शकत नाही. त्यांनी कचरा आम्हाला द्यावा, आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करतो. लवकरच प्रत्येक शाळेचा परिसरही स्वच्छ व सुंदर दिसेल. जपानमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. शाळा, घराचा परिसर मुलेच स्वच्छ करतात. त्याच धर्तीवर शहरात हा उपक्रम राबविणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका