शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जपानप्रमाणे छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थी करणार महापालिकेच्या शाळेत सफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:21 IST

मनपाचा पुढाकार : प्रत्येक शाळेत राबविणार उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : जपानमध्ये विद्यार्थी शाळा सुटल्यावर १५ मिनिटे स्वच्छतेवर भर देतात. याच धर्तीवर शहरातही अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासकांनी सांगितले. प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यावर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ करतील. मनपाकडून सर्वच शाळांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात येणार आहे.

स्वच्छतेमध्ये देशात छत्रपती संभाजीनगर शहराचा क्रमांक २३ वा आहे. किमान टॉप टेनमध्ये येण्यासाठी मनपाकडून व्यापक प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. १ ते १५ ऑगस्टपर्यंत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. लवकरच विविध शासकीय कार्यालयांमध्येही स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. आता शाळांमध्ये सफाई केली जाईल. येणाऱ्या पिढीला स्वच्छतेचे महत्त्व कळावे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.

आम्हाला कचरा द्या, आम्ही प्रक्रिया करूमनपा प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात जाऊन सफाई करू शकत नाही. त्यांनी कचरा आम्हाला द्यावा, आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करतो. लवकरच प्रत्येक शाळेचा परिसरही स्वच्छ व सुंदर दिसेल. जपानमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. शाळा, घराचा परिसर मुलेच स्वच्छ करतात. त्याच धर्तीवर शहरात हा उपक्रम राबविणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका