शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

राज्यात शस्त्रागारांचा भार हवालदारांच्या खांद्यावरच

By admin | Updated: March 20, 2016 23:58 IST

औरंगाबाद : राज्यात स्वतंत्र शस्त्र शाखा स्थापन करून त्यावर पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमला जाईल, असे शपथपत्र गृह विभागाने औरंगाबाद खंडपीठात वर्षभरापूर्वी दाखल केले होते.

औरंगाबाद : राज्यात स्वतंत्र शस्त्र शाखा स्थापन करून त्यावर पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी नेमला जाईल, असे शपथपत्र गृह विभागाने औरंगाबाद खंडपीठात वर्षभरापूर्वी दाखल केले होते. त्यावर खंडपीठाने जनहित याचिका निकाली काढली होती. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही गृह विभागाकडून पदस्थापनेसंदर्भातील कुठलीच हालचाल न झाल्याने अधिकाऱ्यांविना कर्मचाऱ्यांनाच हा भार सांभाळावा लागत आहे. पोलीस दलात श्वानपथक, बॉम्ब शोधक नाशक पथक, पोलीस मोटार परिवहन शाखा, पोलीस कल्याण निधी, वायरलेस इ. शाखा आहेत. याशिवाय अन्य तांत्रिक शाखाही स्थापन केल्या जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरीक्षक दर्जाचा अधिकारी दिला जातो. त्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी पदोन्नतीही होते. मात्र, शस्त्रागारांची परिस्थिती त्याहून वेगळी आहे. फौजदार दर्जाचे अधिकारी देण्याची गरज असताना अगदीच सहायक फौजदार, हवालदार यांच्याकडे शस्त्रागार सांभाळण्याची जबाबदारी दिली जाते. विशेष म्हणजे पुढे त्यांची पदोन्नतीही केली जात नाही.मुंबई सोडून महाराष्ट्रातील शस्त्रांचा विचार केला तरी लाखो शस्त्रे आहेत; पण त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ नाही. ज्या शस्त्रांच्या दुरुस्तीसाठी नऊ हजार अभियंत्यांची (तज्ज्ञ) आवश्यकता आहे. तिथे केवळ ५७७ अभियंते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे १९९६ पासून या शाखेला ईएमई दर्जाचा अधिकारी नाही. पात्रतेच्या निकषात बसणारे अभियंते असूनही त्यांना संधी दिली जात नाही, असा आरोप सेवानिवृत्त शस्त्रागारप्रमुख पांडुरंग गायकवाड यांनी केला आहे.