शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांचे अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 14:21 IST

Gram Panchayat elections ६१७ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ९० प्रभागांसाठी ५६८३ सदस्यसंख्या राहणार आहे.

ठळक मुद्दे४ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.१५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी

औरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ हजार ३२८ अर्जांच्या छाननीअंती ३७१ अर्ज अवैध तर १६ हजार ९४२ उमेदवारांचे १६ हजार ९५७ अर्ज वैध ठरविण्यात आले. बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ९ हजार ९६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. गुरुवारी उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती.

या छाननीत गंगापूर तालुक्यातील ८५ अर्ज अवैध ठरले. वैजापूर ३७, सिल्लोड ६५, कन्नड ४८, पैठण २२, औरंगाबाद ५१, फुलंब्री २०, सोयगाव ३३ व खुलताबाद तालुक्यात २० उमदेवारी अर्ज छाननीअंती बाद ठरविण्यात आले. वैजापूर तालुक्यातील २६४९ उमेदवारांचे अर्ज वैध तर सिल्लोड २३१९, कन्नड २०४३, पैठण २४५४, औरंगाबाद २१८१, गंगापूर २२२६, फुलंब्री १४४८, सोयगाव ९५३ आणि खुलताबाद तालुक्यातील ६६९ उमदेवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. 

४ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ६१७ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ९० प्रभागांसाठी ५६८३ सदस्यसंख्या राहणार आहे. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक