शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

कोरड्या रंगात रंगले सारे...

By admin | Updated: March 29, 2016 00:45 IST

लातूर : पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी रंगपंचमीनिमित्त पारंपरिक रंग न वापरता कोरड्या रंगाची उधळण करून

लातूर : पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी रंगपंचमीनिमित्त पारंपरिक रंग न वापरता कोरड्या रंगाची उधळण करून तरुणाईसह अबालवृद्धांनीही रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. तसेच प्रदूषण विरहित रंगांचा वापर करून या रंगपंचमीला एक अनोखा संदेश दिला.पारंपरिक पद्धतीनुसार वारेमाप पाणी व रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली जात होती़ परंतू यावर्षी दुष्काळात सापडलेल्या लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई एवढी भेडसावली आहे की, घागरभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे़ पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाल्याने लातूरकरांना कोरडा रंग खेळण्याशिवाय पर्यायच नव्हता़ दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाजारात सर्वाधिक कोरडे रंग विक्रीसाठी आले होते़ लातूरच्या तरूणाईने कोरडा रंग खेळून पाणी बचत केली़ रंगपंचमीला कोरडा रंग खेळावा, पाणी बचत करावी, असा संदेश विविध सामाजिक संस्था, संघटनांनी केलेल्या आवाहनाला तरूणाईने प्रतिसाद दिला़ शहरात विविध ठिकाणी कोरड्या रंगाची उधळण करीत असताना तरूणाईचा जल्लोष दिसून आला़ लातूर शहरातील पीव्हीआर चौक, दयानंद गेट, शिवाजी चौक, अशोक हॉटेल, गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाई, विवेकानंद चौक, औसा हनुमान, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड या भागात पाण्याविना कोरड्या रंगाची उधळण करून रंगपंचमी साजरी झाली. (प्रतिनिधी)