शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'उपलब्धता, साठवण, पुरवठा' पडताळणीनंतर औरंगाबादेत तीन दिवसांआड पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:27 IST

पडताळणीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासकांनी दिली

औरंगाबाद : शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्यानुसार महापालिका उपाययोजना करीत आहे. पाण्याची उपलब्धता, साठवण क्षमता, पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी व पडताळणी करून खात्री पटल्यानंतरच त्यावर निर्णय होईल, असे मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र ते दिल्ली गेटपर्यंत तलावातून पाणीपुरवठा सुरू आहे. जलवाहिनीची दुरुस्ती, संंच बांधणे, नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू करणे, गळत्या शोधणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती करून बदलणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची वाळू बदलणे, व्हॉल्व्ह नव्याने बसविणे, अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे चौधरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

शहर पाणीपुरवठा योजनेतील जुनी ५६ मिमी व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी १९३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्प व्यवस्थापन समितीने तयार केलेल्या प्रकल्प आराखड्यास मान्यता दिली असून, आराखडा शासनाला सादर केला जाईल. एमजेपीकडून ती योजना राबविण्यात येणार आहे. याकरिता पूर्ण निधी शासनाकडून मिळावा, अशी मागणी केल्याचे चौधरी यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सूचनाउच्च न्यायालयाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले असून, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला जात आहे. अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी आणि पडताळणी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. पडताळणीनंतर खात्री पटल्यानंतरच तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचा निर्णय होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका