शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

छाप्यात ८,४०० लिटर रॉकेल केले जप्त

By admin | Updated: August 13, 2015 00:22 IST

नळदुर्ग : काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले ८ हजार ४०० लिटर रॉकेल आणि ५५ क्ंिवटल धान्य पोलिसांनी मंगळवारी छापा मारून जप्त केले होते.

नळदुर्ग : काळाबाजार करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेले ८ हजार ४०० लिटर रॉकेल आणि ५५ क्ंिवटल धान्य पोलिसांनी मंगळवारी छापा मारून जप्त केले होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील इटकळ शिवारातील एका शेडमध्ये रेशनचे धान्य आणि रॉकेलचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी सदरील शेडवर छापा मारला असता दोनशे लिटरचे तब्बल ४२ बॅरल रॉकेल (८४०० लिटर), ५० किलो वजानाचे ६० कट्टे गहू आणि ५२ कट्टे तांदूळ आढळून आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस मालाचे नमुने, वजन-मापे घेत होते. या प्रकरणी तुळजापूर ठाण्याचे सपोनि किरण दामोदर दांडगे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रज्जाक कचरू पठाण (रा. काटगाव) व जावेद महेबूब नदाफ (रा. केशेगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. उपरोक्त दोघांनाही तुळजापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सपोनि फुलचंद मेंगडे हे करीत आहेत. (वार्ताहर) शासनाच्या निकषानुसार प्रति कार्ड दोन लिटर या प्रमाणे पोलिसांनी जप्त केलेले ८४०० लिटर रॉकेल हे किमान ४ हजार २०० लाभार्थ्यांचे आहे. ३००० किलो गहू हे एक हजार युनिटधारकांचे आहे. तर २९०० किलो तांदूळ हा १ हजार ३०० युनिटधारकांचा आहे. त्यामुळे उपरोक्त साठा करून ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून जोर धरू लागली आहे.