शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

जायकवाडी धरणाच्या उजवा कालवा दुरुस्तीसाठी ७५० कोटींचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:50 IST

प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, उजवा कालवा अनेक ठिकाणी खराब स्थितीत असल्याने पिकांसाठी सोडलेल्या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे उजव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्राधान्य असेल. यासाठी ७५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जायकवाडीच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कधी उपलब्ध करून दिला जाईल, यावर बोलताना विखे म्हणाले, ७५० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. जायकवाडीमध्ये पाण्याची उपलब्धता आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळेल. भावली योजनेला स्थगिती देणार काय, ८० टक्के काम होत आले आहे. धोरणाच्या विरोधात ते काम आहे, यावर विखे म्हणाले, त्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

कोकण विभाग करणार सर्वेक्षणगोदावरी खोऱ्यात असणाऱ्या ६० टीएमसी पाण्यासाठी या भागात नदीजोड प्रकल्प राबविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. त्या योजनेच्या डीपीआरसाठी ६४ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. तसेच सर्वेक्षणाचे काम कोकण विभागाला दिले असून, त्याचे कामही सुरू झाले आहे, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

पाणी कमी होणार नाहीजायकवाडीची साठवण क्षमता ६० वरून ५८ वर आणण्याची शिफारस अभ्यास गटाने केली. यावर शासनाची भूमिका काय, यावर विखे म्हणाले, मी मंत्री होण्यापूर्वी हा अहवाल सादर झालेला आहे. त्यामुळे मेंढीगिरी समितीने कोणत्या निकषानुसार, कोणत्या आकडेवारीवरून ६० टक्के पाणी ठेवण्याचे निश्चित केले होते आणि अभ्यास गटाने कोणते निकष वापरले, याची माहिती घेत आहे. प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलWaterपाणी