शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

मंगळवारी औरंगाबादेत ३५८ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 9:12 AM

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३५८ रुग्णांत ग्रामीण भागातील १३५, मनपा हद्दीतील ८८, सिटी एंट्री पॉइंटवरील ६३ आणि अन्य ७२ रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ३५८ नव्या रुग्णांची वाढ झाली. तर उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३५८ रुग्णांत ग्रामीण भागातील १३५, मनपा हद्दीतील ८८, सिटी एंट्री पॉइंटवरील ६३ आणि अन्य ७२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या ३१,४४३ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २४,५०६ रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८८६ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ६,०५१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात मनपा हद्दीतील १२१ आणि ग्रामीण भागातील ९९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

 

उपचार सुरू असताना एकोड पाचोड येथील ६२ वर्षीय स्त्री, गंगापूर तालुक्यातील कोलघर येथील ६० वर्षीय पुरूष, शहरातील नवजीवन कॉलनीतील ७५ वर्षीय पुरुष, बीड बायपास रोडवरील दिशानगरीतील ९१ वर्षीय स्त्री, कटकट गेट येथील ५६ वर्षीय स्त्री, एअरपोर्ट कॉलनीतील ५० वर्षीय पुरूष, वाळूज पोलिस स्टेशन जवळील ७६ वर्षीय पुरुष आणि पोलीस कॉलनी , जालना येथील ५५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य