शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या भूसंपादनास लागणार २५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:27 IST

दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी मागील १० वर्षांत गतीने निर्णय झाले नाहीत

ठळक मुद्दे११० हेक्टर जमिनीचे संपादन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार होणार आहे. भूसंपादन करण्यासाठी अजून सर्व्हेच नाही

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील सर्व जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी तयार केलेल्या महत्त्वाकांक्षी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनच्या भूसंपादनासाठी २५० कोटींच्या आसपास रक्कम लागणार आहे. भूसंपादन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, लवकरच त्यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक होणार आहे. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील वरिष्ठ  अभियंते आणि समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ११० हेक्टर जमिनीचे संपादन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार होणार आहे. हेक्टरी रक्कम भूसंपादनासाठी द्यावी लागणार असून, जमीन सर्वेक्षणानंतर पुढील निर्णय होणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी मागील १० वर्षांत गतीने निर्णय झाले नाहीत, तसेच योजनेसाठी निर्धारित केलेली रक्कमदेखील उपलब्ध झाली नाही, त्यामुळे भसूंपादन रखडले. योजनेचे काम करणारे गुत्तेदार आणि महामंडळ यांच्यात यावरून सारखाच पत्रव्यवहार झाला आहे. 

भूसंपादन करण्यासाठी अजून सर्व्हेच नाहीभूसंपादन करण्यासाठी अजून सर्व्हेच करण्यात आलेला नाही. शिवाय शासनाकडून जे बजेट महामंडळाला मिळते, त्यामध्ये या योजनेसाठी किती रक्कम येते, त्यात भूसंपादनासाठी किती रक्कम मिळणार, त्यावर भूसंपादनाच्या गतीचे भविष्य अवलंबून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबादfundsनिधी