शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात कोरोनाचे १७०५ रुग्ण वाढले; ४७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:22 IST

 नांदेड जिल्ह्यातही एकाच दिवशी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला़, तर ३९६ बाधित रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात ४२३ रुग्णांची भर पडली. शिवाय जिल्ह्यातील १० बाधितांचा मृत्यू

औरंगाबाद : मराठवाड्यात शुक्रवारी कोरोनाचे १,७०५ रुग्ण आढळले, तर ४७ बाधितांचा मृत्यू झाला.  

औरंगाबाद जिल्ह्यात ४२३ रुग्णांची भर पडली. शिवाय जिल्ह्यातील १०, तर नगर, वाशिम, जालना येथील प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात १५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि सात जणांचा मृत्यू झाला.  लातूर जिल्ह्यात तब्बल २९५ रुग्णांची भर पडली.  हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवे ९0 रुग्ण आढळले. शिवाय दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा २४ वर पोहोचला आहे.  

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १९२ जणांना कोरोनाची लागण झाली़ शिवाय, ६ जणांचा मृत्यूही झाला.  नांदेड जिल्ह्यातही एकाच दिवशी कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला़, तर ३९६ बाधित रुग्ण आढळून आले.  जालना जिल्ह्यातील ७० जणांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. परभणी जिल्ह्यात ८३ रुग्णांची वाढ झाली असून ७ जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद + 423औरंगाबाद :  जिल्ह्यात शुक्रवारी ४२३ कोरोनाबाधितांची भर पडली असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या २७ हजार ७१२ झाली. ७९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

नांदेड + 396नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू  असून ३९६ बाधित रुग्ण आढळले आहेत. आता बाधितांची संख्या १० हजार ७०९ झाली. तसेच २९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी २६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

लातूर + 295लातूर : शुक्रवारी आणखी २९५ कोरोनाबाधितांची भर पडली. आता बाधितांची संख्या ११ हजार ६२९ झाली आहे. तसेच आतापर्यंत ३४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ८ हजार २७0 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

बीड + 156बीड : शुक्रवारी १५६ रुग्ण बाधित आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या ६ हजार १८० झाली आहे. तसेच १८८ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

हिंगोली + 90

हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे  ९0 रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला. आता मृत्यूंची संख्या २४ झाली आहे. तसेच बाधितांचा आकडा १ हजार ९९0 वर पोहोचला आहे. आतापर्यंत १ हजार ५६0 जणांनी कोरोनावर मात केली. 

परभणी + 83परभणी: शुक्रवारी जिल्ह्यात ८३ कोरोनाबाधितांची भर पडली असून ७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या ३ हजार ९५५ झाली. २ हजार ९०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जालना + 70जालना : शुक्रवारी जिल्ह्यातील ७० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला. आता बाधितांची संख्या ६ हजार २४० झाली आहे. १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार ५९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

बीडमध्ये ७ जणांचा अंतबीड : जिल्ह्यात शुक्रवारी सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १८४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बाधितांची संख्या ६ हजार २४ झाली आहे. ४ हजार २१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद