शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कृषी कायद्याविरोधात लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:44 IST

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या तीनही नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात किसान आंदोलन चंद्रपूरने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सोमवारी जन ...

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या तीनही नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात किसान आंदोलन चंद्रपूरने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सोमवारी जन विकास सेना व जाट सभेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

दिल्लीच्या आंदोलकांनी देश पातळीवर पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला समर्थन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. तीनही नविन कृषी कायदे मागे घ्यावे, उद्योगपतीच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे नव्याने तयार करण्यात यावे. तसेच हमीभावाला कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत किसान आंदोलन चंद्रपूरचा विरोध सुरू राहील, अशी भूमिका जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. दिल्लीमधील किसान आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून दुपारी १२ वाजता लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन बन्सोड, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, सचिव संतोष दोरखंडे ,सिटूचे दिलिप राव यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. अक्षय येरगुडे, गितेश शेंडे, आकाश लोडे,राहुल दडमल यांनीसुद्धा यावेळी नवीन शेतकरी कायद्याबद्दल भूमिका मांडली. दुपारी ४ वाजता राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता करण्यात आली.