शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:37 AM

शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे,

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : शेतकरी परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी: शेतकऱ्यांच्या आयुष्यात हरितक्रांती आणण्याची क्षमता असणाºया गोसेखुर्द प्रकल्पाची चुकीच्या नियोजनामुळे वाट लावण्यात आली. हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे राजकारणी व कंत्राटदारांनी कृषी सिंचनात अडचणी आणणे बंद करावे, असा सूर सोमवारी ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या शेतकरी परिषदेत उमटला. प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त ही परिषद घेण्यात आली होती.आमदार विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी निवृत्त आयकर आयुक्त धनंजय धार्मिक तर प्रमुख पाहुणे माजी खासदार नाना पटोले, शेती प्रश्नाचे अभ्यासक अमिताभ पावडे, पी. व्ही. शेंडे, उपाकांत धांडे, निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभु राजगडकर आदी उपस्थित होते. २२ एप्रिल १९८८ ला राजीव गांधी यांच्या हस्ते गोसीखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. प्रकल्पाला यंदा ३० वर्षे पूर्ण झाले. अजूनही धरणाचे पाणी शेतकºयांपर्यंत पोहोचले नाही. अशी खंत संघर्ष समितीचे संयोजक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर यांनी व्यक्त केली. जनमंच संघटनेने सिंचनाच्या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. २०१९ निवडणुका पुढे ठेवून सरकार केवळ नव्या सिंचनाची घोषणा करीत आहेत, असा आरोप उपस्थितांनी केला. प्रकल्पाच्या त्रुटींवर चर्चा झाली.पुनर्वसनात त्रुटीगोसीखुर्द प्रकल्पामुळे शेतकºयांना अद्याप लाभ झाला नाही. शिवाय, पूनर्वसनात अनेक त्रुटी असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी उद्ध्वस्त झाला, अशी टीका माजी खासदार पटोले यांनी केली. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यास सरकारला अपयश आले. वनकायदा, पूनर्वसन, जमीन संपादन यावर तोडगा न काढता कंत्राटदारांचे हित पाहिले जात आहे, असा आरोपही यावेळी उपस्थितांनी केला. परिषदेच्या दुसºया सत्रात प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अध्यक्ष प्राचार्य देविदास जगनाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या विविध पैलूंचे विवेचन केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले