शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करा, अशी मागणी शासनाकडे शेतकरी करीत आहे. तालुक्यातील शेतकरी रात्रभर विजेच्या प्रतीक्षेत जागत आहे. ... ...
मूल : ग्रामीण भागातील निवडणुकीची धामधूम संपताच, गावखेड्यातील मतदारांना पोटाची चिंता भेडसावत आहे. पोटाची खळगी भरण्याकरिता मूल ... ...
सावली सुमारे १८ हजार लोकसंख्या असलेले शहर आहे. जीवन प्राधिकरण योजना व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. ... ...
कामगारांची चिंता वाढली चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून विविध खासगी क्षेत्रात काम करूनही अत्यल्प पेन्शन मिळत असल्यामुळे ... ...
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांना मागील सात महिने महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने, जन विकास ... ...
नागभीड (चंद्रपूर) : बाम्हणी येथे मिरची सातऱ्याला लागलेल्या आगीत ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना ... ...
काहीही मापदंड न ठरविता गृहकरात ३४० रुपये तर व्यावसायिकांवर ५४० एवढी वाढ कराच्या मागणीतून करण्यात आली आहे. हे अन्यायकारक ... ...
नागभीड : चिमूर अप्पर जिल्हा कार्यालयास विरोध करणारा ठराव त्वरित पारित करून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा, या मागणीसाठी नागभीड ... ...
चंद्रपूर : घटनात्मक दर्जा असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ गठित २९ आमदारांच्या पंचायत राज समितीचे आज (दि. ९) सकाळी नऊ ... ...
चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर आगार येतात. या आगारांतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. लाॅकडाऊनमध्ये बसेस बंद करण्यात ... ...