ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
खरीप हंगामामध्ये प्रथम पाऊस नव्हता. त्यानंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान यावर्षी पिकांना भावसुद्धा व्यवस्थित मिळाला नसल्याने ... ...
चंद्रपूर : सामाजिक स्वास्थ्य सुरळीत राखण्यासाठी पोलीसदादा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र सद्य:स्थितीत हाच पोलीसदादा तणावात असल्याचे दिसून येत ... ...