लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत २०१९-२०करिता चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तांड्यातील विकासकामांकरिता शासनाने प्रशासकीय ... ...
कोरोनामुळे २२ मार्चपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने बसफेऱ्या सुरु केल्या. सुरुवातीला प्रवासी संख्या अत्यल्प होती. मात्र त्यानंतर प्रवासी संख्या वाढायला लागली. त्यामुळे महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातून बसफेऱ् ...
चंद्रपूर जिल्हयाच्या शेजारी असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्हयामध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने लाॅकडाऊन सुरु केला आहे. दरम्यान, चंदपूर जिल्हयातही मागील काही दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प् ...