जिल्ह्यात कोरोनामुळे १ हजार ५३३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ३२५ च्या वर बालकांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे. बालकांच्या आईवडिलांच्या नावाने असलेल्या संपत्तीकडे दुसऱ्यांचे लक्ष जाण्याची तसेच शासनाच्या योजनांद्वारे मिळणाऱ्या लाभापासून ते वंचित ...
रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी विरूर स्टेशन येथून चार तरुणांना पकडून नेले होते. १३ जुलै रोजी रेल्वे पाेलिसांनी अनिल मडावी यांची आई विमल मडावी यांना तुमचा मुलगा फिट आल्याने मरण पावला. त्याचा मृतदेह चंद्रपूरहून घेऊन जावा, असा निरोप दिला होता. आपल्या मुला ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोविडबाधित मृतांच्या संख्येला ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले. कोरोना प्रतिबंधक उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधांचीही व्याप्ती वाढली. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. राज्याच्या कोवि ...
जिल्ह्यात लागवडीयोग्य पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात यंदा कापूस व सोयाबीन ... ...