राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली परिसरातून वेकोलिने जिवंत नाल्याचे पात्र बदलून नवीन नाले तयार केल्यामुळे परिसरातील गावांना नेहमीच बॅक वॉटरचा फटका बसत आला आहे. याबाबत ‘लोकमत ...
संततधार पावसाचा सर्वाधिक फटका नऊ तालुक्यांना बसला. नाल्याच्या काठावर असलेली शेती पुराच्या पाण्याखाली बुडून आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी व महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी तालुकास्तरावर तातडीच्या बैठका घेण्यात आल्या. पुराचे पाणी उतरताच श ...
एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येतात, परंतु महामंडळाच्या अनेक बसची हालत ... ...
चंद्रपूर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाद्वारे सीएसटीपीएस परिसरमध्ये सुरक्षा एजन्सी तसेच सीएसटीपीएस संयंत्राच्या वाॅटर ट्रीटमेंट परिसरात संयुक्त माॅक ड्रीलचे ... ...
जिवती : महाराष्ट्रातील जिवती ते तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जाणाऱ्या मुख्य मार्गावर तेलंगणातील गादीगुडा येथील नाल्याला पूर आल्यामुळे त्याचा फटका ... ...
व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची ... ...