कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६१७ ...
सरपंच गावाचा प्रथम नागरिक असल्याने त्याचा वेगळाच तोरा असतो. महिला सरपंच सक्षम असतानाही, अनेक पतीराज किंवा नातेवाईक कामात हस्तक्षेप करीत कारभार करतात. त्यामुळे शासनाने सरपंचाच्या पती व नातेवाइकाला कार्यालयातच येण्यास बंदी केली आहे. तसेच कामात हस्तक्ष ...
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘आरोग्य सेवा चंद्रपूर’ या नावाने ... ...
प्रत्येक कामामध्ये टक्केवारी, अनेक कामांमध्ये भागीदारी तसेच काम मिळविण्यासाठी दादागिरी ही नवीन प्रथा महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली आहे. ... ...