सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ...
कोरोना लाट ओसरताच शासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करताना नागरिकांना त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, काहीजण याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. आता पुन्हा निर्बंधात शिथिलता आणली. रात्री ८ वाजतापर्यंत नियमावलीनुसार आ ...
सध्या कोरोना संकट आहे. त्यामुळे नियम पाळून विद्यार्थ्यांना विविध शासकीय कार्यालयातून कागदपत्र काढावी लागणार आहे. शासकीय कागदपत्र काढताना कोणती काळजी घ्यायची तसेच यासाठी कोणते कागदपत्र द्यावे लागते यासंदर्भात विद्यार्थ्यांनी खचून न जाते पुढीलप्रमाणे ...
कोरोनामुळे गतवर्षी मुलांनी शिक्षणाचे ऑनलाईन धडे घेतले. ही शैक्षणिक पद्धती परिपूर्ण नाही. मात्र शाळांनी पालकांकडून १०० टक्के फी घेतली. यंदाही हाच प्रकार घडणार असल्याने पालकांमध्ये नाराजी आहे तर दुसरीकडे शाळा चालविण्यासाठी खर्च लागतो, असा दावा खासगी शि ...
विवेकानंद महाविद्यालय परिसरात घरगुती मेस चालविणारे विनोद रुयारकर यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकाच्या कामाला लागली. अशातच वॉशबेसिनमध्ये ठेवलेले भांडे घ्यायला गेली असता वॉशबेसिनच्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला. हे दृश्य बघताच त्यांची भांबेर ...
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणाऱ्या ३२ हजार ६८ जणांकडे चारचाकी वाहन, दुमजली किंवा सुस्थितीतील घर, बँकेत ठेवी, जंगम मालमत्ता, तीन एकरहून अधिक शेतजमीन, प्लॉट व अन्य मालमत्ता आहे. अर्जदारांची ही माहिती जाणून घेण्यासाठी आधार लिं ...
१ व २ ऑगस्टला वेकोली व्यवस्थापनाने कोविड लस न घेतलेल्या सुमारे ३०० कामगारांना कामावर न घेता घरी परत पाठविले. कोळसा खाणीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे याचा थेट परिणाम कोळसा उत्पादनावर दिसून आला. हे लक्षात येताच वेकोली व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली आहे. आ ...
कोरोनाची दुसरी लाट उसळल्याने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाची नवी पद्धत स्वीकारली होती. परीक्षाच होणार नसल्याने राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक नोंदविण्याच्या सूचना उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्या. ...
Chandrapur News खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी दर्जेदार बियाणांची शोधाशोध करतात. बियाणे वेळेवर मिळाले नाही तर नुकसानाला सामोरे जावे लागते. खासगी कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होईलच याची खात्री नसते. मात्र, ग्राम बीजोत्पादनाला शासनाने प्रोत्साहन ...