घरकामाचे आमिष दाखवून चार मुलींना चंद्रपुरातील वेश्या व्यवसायातील दलालांना प्रत्येकी दहा हजार रुपयांमध्ये विकणार्या दोन महिलांना शनिवारी रात्री आंध्र प्रदेशातील वरंगल येथून अटक करण्यात आली. ...
तालुक्यातील मोहबाळा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या टाकीत पाणी भरुन त्या दूषित पाण्याचा गावकर्यांना पुरवठा केला जात ...
जिल्ह्यातील सात गावात डेंग्यु, विषमज्वर, अतिसार आणि वातावरणातील बदलाने तापाची साथ पसरली आहे. डेंग्युने दोघांचा मृत्यू झाला आहे. या सात गावांना लागून असलेल्या ३६ गावात तापाची ...
प्राचीन काळापासून देशात ‘जात’ या शब्दाने समाजाची विभागणी केली आहे, तर देशात जाती व विविध समाजांना आरक्षणाची भेट शासनाकडूनही देण्यात आली. विविध जाती-धर्म-पंथांचा समावेश असलेल्या या देशात ...
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका विशिष्ट समुदायाबाबत अवमानकारक मजकूर पाठविला जात होता. याबाबतची तक्रार पोलिसात देताच पोलिसांनी तिघांना अटक केली. ...
आठ हजार लोकसंख्या असलेल्या रत्नापूर येथे १५ ग्रामपंचायत सदस्य आहे. मात्र गावात अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहे. गावाच्या मध्यभागातून जाणारा मुख्य रस्ता अरूंद झाला आहे. ...
पूर्वी प्रत्येकाच्या घरात चुली होत्या, त्यामुळे ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही म्हण प्रचलित झाली. मात्र आता प्रत्येकाच्या घरात गॅसने प्रवेश केला आहे. त्यामुळे ‘घरोघरी गॅसचे सिलिंडर अन् शेगडी’ म्हणण्याची ...
शासनाने आश्वासन देऊन ३ वर्षे लोटले. मात्र अद्यापही विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने मॅग्मो संघटनेने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २७ मेपासून असहकार व २ जूनपासून काम बंद ...
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील निर्माणाधीन निम्म वैनगंगा प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असला तरी प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे. परंतु भविष्यातील लाभार्थी गावातील शेतकर्यांना स्टॅम्प ...
जनता आणि प्रशासन यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काल गुरुवारी केला. निवडणुकीचा ताण उतरताच काल ते आदिवासीबहुल कन्हारगावात पोहचले. तिथे अडीच तास ...