भद्रावती तालुक्यातील कोंढेगाव (माल) येथील ग्रामस्थांनी ३७१.६७ एकर वनजमिनीवर सामूहिक वनहक्क दावा केला आहे. सदर दावा मान्य करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली आहे. ग्रामसभेचे सचिव प्रशांत ताटेवार ...
उन्हाळा ऋतूत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनातर्फे दरवर्षी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. मात्र अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणा व शासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दर उन्हाळ्यात पाणी ...
चंद्रपूर शहरात होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. दिल्लीतील मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाची एक त्रिसदस्यीय समिती या पार्श्वभूमीवर बुधवारी ...
ज्या जिल्ह्याचा पुरावा असेल त्याच जिल्ह्यातून जात प्रमाणपत्राचा दाखला काढावा, असा शासन निर्णय असल्याने जिवती तालुक्यातील पहाडावर राहणार्या शेकडो नागरिकांच्या जात प्रमाणपत्रांच्या मार्गात ...
शासन निर्णयानुसार कायदेशीर हक्क मिळावा, यासाठी ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटरच्या विदर्भस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात अन्यायाविरोधात लढण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
आमदार आपल्या दारी’ ही संकल्पना फिरत्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आमदार सुधीर मुनगंटीवार राबविणार आहे. या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ श्री महाकाली मंदिर परिसरातून करण्यात आला. ...
सावली तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सायखेडा गावात मागील १५ दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. संपूर्ण गावच तापाने फणफणत असून अद्यापही आरोग्य यंत्रणा या गावात पोहचली नाही. ...
खरीप व रबी हंगामात बियाणे खरेदी करताना टंचाई, बोगस बियाणे, वाढते दर आदि बाबींचा सामना नेहमी शेतकर्यांना करावा लागतो. यामध्ये शेतकरी मोठय़ा प्रमाणात भरडले जात असतात. ...
कोरपना तालुक्यातील ५४ ग्राम पंचायती अंतर्गत येणार्या ११३ गावांपैकी सुमारे ५0 पेक्षा अधिक गावांत पाणी टंचाईची भीषण परिस्थिती बघता पंचायत समिती स्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला. ...
शासकीय कर्मचारी सेवारत असताना त्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी जमा केला जातो. या निधीतून आता त्यांना धार्मिक यात्रा करण्यासाठी ना परतावा तत्वावर रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. ...