मूल तालुक्यात ४८ ग्रामपंचायती असून ११0 गावांचा समावेश आहे. तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समितीस्तरावरुन २५.0५ लाख रुपयांचा ...
गडचांदूर येथील वॉर्ड क्रमांक सहामधील वस्तीत लागलेल्या आगीने अनेकांची घरे बेचिराख झालीत. अंगावरील कपड्यांशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. यात ८६ झोपड्या जळाल्या. जवळपास एक करोड ८0 लाख २0 हजार रुपयांचे ...
चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती ...
मध्यचांदा वनविकास महामंडळातील झरण, तोहगाव, कन्हारगाव व धाबा वनक्षेत्रात प्रचंड वृक्षतोड झाली आहे. सन १३-१४ या वर्षात मोठय़ा प्रमाणात विविध क्षेत्रीय कामात गैरप्रकार करण्यात येत आहे. ...
पोंभुर्णा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी आदी महत्वाची पदे दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदांचा कारभार प्रभारांच्या ...
उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची ...
चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई व उमा या नद्या वाहतात. या नद्यांवर जिल्ह्याची तहान व सिंचन अवलंबून आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे उद्योगांची ...
कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे ...
येथील नगरपालिकेने केलेल्या बोगस गुंठेवारीप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होणार असून सरकार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. ...
भद्रावती तालुक्यातील कोंढेगाव (माल) येथील ग्रामस्थांनी ३७१.६७ एकर वनजमिनीवर सामूहिक वनहक्क दावा केला आहे. सदर दावा मान्य करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली आहे. ग्रामसभेचे सचिव प्रशांत ताटेवार ...