जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणार होती. ती आता सहा महिने लांबणीवर गेली आहे. नगराध्यक्षासोबतच उपाध्यक्षालाही सहा महिने मुदतवाढ मिळाली आहे. ...
यशाचा सुगंध लपत नसतो, हे पुन्हा चंद्रपुरातील वृषभच्या यशाने सिद्ध झाले आहे. बाबूपेठमधील झोपडपट्टीत केवळ एका खोलीच्या घरात राहणाऱ्या; घरी दारिद्रय असलेल्या वृषभ कालिदास तेलसे या प्रतिभावंताच्या यशाला ...
विद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते. ...
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात तब्बल दोन हजार ८९९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ८ हजार ३९२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ११ हजार ४६ विद्यार्थी द्वितीय ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८१.३५ टक्के लागला. ...
कालबाह्य झालेले, कमी उंचीचे, धूळ व राख पसरविणारे थर्मल पॉवर स्टेशनचे युनिट क्रमांक १ व २ बंद करावे, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र ...
हजार लोकवस्ती असलेले ्रंगोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावातील विहिरी कोरडया पडल्या. तीन वर्षांपासून गावातील नळ योजना बंद आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी आलेले लाखो रुपये अडकले आहे. ...
शहरात अनेक बारमधून मुदतबाह्य दारुची विक्री करण्यात येत आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून व्यसनी नागरिक आपल्या धुंदीत ती घेत असल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील देवळीनाका वगळता अन्य कुठलेही नाके बंद करण्यात आले नाही. चंद्रपूर- नागपूर मार्गावर तीन टोलनाके पडतात. ...
पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेत जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती पात्र ठरूनही त्यांच्यासाठी आलेला निधी मात्र गावांपर्यंत पोहचलाच नाही. पर्यायाने या गावांवर या योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. ...