जिल्ह्यात प्रदूषणाचा गंभीर प्रश्न उभा आहे. त्यामुळे प्रदूषणावर वेळीच आळा न घातल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्भात ठोस उपाययोजना कराव्या यासाठी खासदार हंसराज अहीर यांनी ...
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने मोठ्या संख्येने आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या शाळांतील समस्या वाढत आहे. केवळ कागदोपत्री योजना सुरु ...
तालुक्यातील राळापेठ येथे ताप व डेंग्यु सदृश रोगाने थैमान घालून पाच जणांचा बळी घेतला. या गावातील दूषित पाणी पुरवठा, घनकचरा व सांडपाण्याने तुडूंब भरलेल्या नाल्या यामुळे त्यांचा बळी ...
सावली तालुक्यातील चंद्रपूर- गडचिरोली महामार्गावरील मोखाडा येथे सोमवारी झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत परवानधारक देशी दारू दुकान लावण्यासाठी महिलांनी ९५ टक्के प्रतिसाद दिला. ...
राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये बीएड, डीएड पात्रताधरक विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा घेतली. या परीक्षेमध्ये १३ हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.मात्र यातील केवळ ४२१ विद्यार्थी ...
विविध प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेली वाहने येथील शहर पोलीस तसेच पोलीस ठाण्याच्या आवारातच पडून आहेत. अनेक वर्षांपासून पडून असलेली ही वाहने ऊन्ह, पावसाच्या तडाख्यात भंगार होत आहेत. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश यावर्षीही शासनाने दिले आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे सदर कार्यक्रम ...
बळीराजाला मागील काही दिवसांपासून निसर्गाचे ग्रहण लागले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका, प्रत्येक वेळी त्याचे भरून न येणारे नुकसान होत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम ...
येथील रामाळा तलावाजवळील रेल्वे क्रॉसिंगलगतच्या नाल्यात मंगळवारी राबविण्यात आलेल्या ‘सर्च आॅपरेशन’ मध्ये पुन्हा शेकडो जिवंत काडतुसे सापडलीत. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांची शोधमोहिम सुरूच होती. ...
मागील काही वर्षात महावितरणने पायाभूत आराखडा, गावठाण फिडर सेपरेशन, पुनर्रचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवून वीज क्षेत्रात सुधारणा घडवून आणली. ...