सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत विविध उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आले. या अभियानांतर्गत वर्षानुवर्षांपासून अतिक्रमित पांदण रस्तेही मोकळे करण्यास प्रशासनाला यश आले आहे. ...
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने स्वत: मान्य करून सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्राम विकास विभाग यांनी कारवाई करण्याबाबतचा अद्यापही आदेश निर्गमित केला नाही. ...
महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रादेशिक विकास महामंडळात प्रदीर्घ कालावधीपासून रोजंदारी सेवेत कार्य असलेल्या कामगारांची बैठक महाकाली मंदिर देवस्थान येथे कृती समितीचे अध्यक्ष दिवाकर कुळसंगे ...
जिल्ह्यातील सर्वच धरणांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यातील जलसाठा ५० टक्क्याच्या खाली आला आहे. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस न आल्यास जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भीषण ...
उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना क्षेत्र मर्यादित होते. आता जिल्हा परिषदेत अनेक विभाग आहेत. ग्रामीण भागातील नाळ या संस्थेशी जुळून आहे. त्यामुळे या मिनी मंत्रालयाच्या ...
राजुरा शहरात अनेक कामे नियमबाह्य असून शासकीय अधिकारी कुठेच कारवाई करताना दिसत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरातील भारत चौक परिसरातील नाला बुजवून ले-आऊटकडे जाण्यासाठी ...
शासनाच्या धोरणानुसार वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या वर्गांना उच्च प्राथमिक शिक्षणाचा दर्जा देऊन प्रत्येक जि.प. शाळेत आठवा वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सत्र सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त ...
खनिज संपत्तीने नटलेल्या गोंडपिपरी तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळूची अवैधरित्या तस्करी जोमाने सुरू आहे. ...