कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी पेरणी वाया गेली. दुबार पेरणीची नामुष्की जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा ...
शहरातील इंदिरानगर परिसरातील तहसिल कार्यालयाच्या मालकीची जागा व क्वॉर्टरवर अतिक्रमण करण्यात आले आहे. एक कोटीच्यावर किंमत असलेली जागा व क्वॉर्टर शासकीय संपत्ती आहे. ...
राज्य सरकारने नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून कर्मचारी आंदोलनात उतरले असून ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २५९ कोटी २५ लाख रुपयांची १८ हजार ९०४ विविध कामे करण्यात आलीत. यातून एक कोटी १९ लाख ६१ हजार ...
शहरात करोडो रुपये खर्चांची रस्त्याची कामे केली जात आहे. विलंबाने सुरू झालेल्या या कामांना आता पावसाने खीळ घातली आहे. शहरातील मुख्य मार्ग वगळता अंतर्गत रस्त्याची अवस्था अद्यापही बिकट आहे. ...
राजुरा तालुक्यातील नवेगाव येथील नागरिक मागील १२ वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना उघड्यावर संसार करावा लागत आहे. लाभार्थ्यांना त्वरित घरकूल मंजूर करावे, ...
जंगलव्याप्त परिसरात मानव व वन्यप्राणी संघर्ष सातत्याने घडतात. वन्यप्राणी शेतपिकांचे मोठे नुकसान करतात. अनेकवेळा ग्रामस्थ वन्यप्राण्यांना जीवे मारतात. हा प्र्रकार थांबविण्यासाठी वन्यप्र्राण्यांना ...
शासनातर्फे मोठ्या गावात सेतू केंद्र स्थापन करून ग्रामीण नागरिकांना गावातच शासकीय कागदपत्र मिळण्यासाठी सोय केली आहे. मात्र येथे नागरिकांची लुट सुरु असून वाट्टेल तसे दर नागरिकांकडून वसुल केले जात आहे. ...