रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला चंद्रपुरात भूमिगत केबल टाकणे व टॉवर्स उभारण्यासाठी मनपाने दिलेल्या परवानगीला मनपाच्याच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. ...
आदिवासी समाजबांधवांना शासनाने उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनीवर गैरआदिवासी डल्ला मारत आहे. या जमिनीवर वीटभट्टीची परवानगी काढून आदिवासी बांधवांची लुबाडणूक करीत असल्याचा ...
तालुक्यातील कापसी ग्रामपंचायतीने गरज नसतांनाही बंधाऱ्याचे बांधकाम करून शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चूना लावल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. ...
आरटीअॅक्टनुसार मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन आज करण्यात येणार होते. मात्र पदवीधर शिक्षक आणि सेवाज्येष्ठता यातील कोणत्या ...
तालुक्यातील अनेक समस्यांकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
हुशार, होतकरु, प्रतिभावान विद्यार्थ्यांना उच्च प्रतिचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रशासनाकडून चालविल्या जाणाऱ्या तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालय समस्याचे माहेरघर बनले असले आहे. ...
शासनाच्या धोरणाविषयी ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याकरिता तर शेतकऱ्यांना पिक ...
मनपाच्या आमसभेत एखाद्या विषयाला बहुसंख्य नगरसेवकांनी कडाडून विरोध केला तरी मनपाचे पदाधिकारी आपल्या सोईनुसार प्रोसेडींग बुकमध्ये ठराव लिहितात. आपल्या स्वार्थासाठी जनतेचे ...
तालुक्यातील अमितनगर येथे अंधश्रद्धेतून शंकर पिंपळकर या मांत्रिकाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर गावात अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे. ...
राजुरा तालुक्यात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘तालुका तिथे क्रीडा संकुल’ ही संकल्पना डोळ्यापुढे ठेऊन राजुरासारख्या मागास तालुक्यात क्रीडा संकुल उभे करण्याची योजना ...