राष्ट्रीय कृषी विमा योजनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घ्या, ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंंडळाच्या गलथान कारभाराचा फटका यावर्षीही नवेगाव पांडव आणि परिसरातील नागरिकांना बसत आहे. या विभागाने पुलाची योग्य उभारणी न केल्यामुळे नवेगाव ...
मतदार संघातील विकास कामांसाठी प्रत्येक आमदारांना दरवर्षी दोन कोटी असा पाच वर्षांत १० कोटी रूपयांचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची बहुतेकांमध्ये अहमहिका लागत असली ...
पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर विलंबाने पाऊस आल्याने कपाशी, तुरी, सोयाबीनची पिके डोलू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त होते. ...
जगात अत्यंत दुर्मिळ असलेल्या माळढोक पक्ष्याचा तालुक्यातील शेत शिवारात मागील १० वर्षांपासून अधिवास आहे. हा पक्षी उन्हाळ्यात दिसत नाही. त्यामुळे त्याचे वास्तव्य वेळोवेळी मिळावे यासाठी ...
अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसह बीपीएल, एपीएल लाभार्थ्यांना डावलून गावात वास्तव्य नसलेल्या नागरिकांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून त्यांच्या नावाने धान्याची उचल करण्यात आल्याचा प्रकार नांदा, ...
शेकडो वर्षे शोषणाचा बळी ठरलेल्या आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता काँग्रेस कटिबद्ध आहे. आदिवासींनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन शैक्षणिक, मुलभूत व ...
जिल्ह परिषदेमधील ३० जून २०१४ रोजी झालेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापकांच्या समुपदेशनानुसार समायोजनात शिक्षण विभागाच्या चुकीमुळे महिला मुख्याध्यापिकेवर अन्याय झाल्याप्रकरणी ...
जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथे सुविधांचा अभाव असून या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी आपल्या स्तरावरुन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विद्यार्थ्यांना दिले. ...
पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील ग्रामपंचायतीचे तत्कालिन सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यासाठी ग्रामपंंचायतीचे उपसरपंच ताराचंद गेडाम यांनी ...