ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. तब्बल दोन तास पाऊस कोसळत राहिल्याने ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बारई तलावाची बांध फूटली. त्यामुळे जवळच्या शेषनगरात ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. मात्र निधी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतस्तरावर निधी उपलब्ध ...
जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला असून याकडे आरोग्य विभाग, अन्न व औषधी प्रशासन व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ...
शालेय कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्यासाठी शासनाने शालार्थ वेतनप्रणाली कार्यान्वित केली. मात्र, प्रशासनाच्या गलथानामुळे ही वेतनप्रणालीही फेल ठरली आहे. ...
स्मशानभूमी, गुरेचराईसाठी राखीव असलेल्या जागेवरच गावातील धनाढ्यांनी अतिक्रमण केले आहे. याच जागेवर गेल्या काही वर्षापासून पीक घेऊन उत्पन्न लाटण्याचा प्रकार सुरु आहे. ...
तालुक्यात तात्काळ वैद्यकीय सेवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर सुरू झाली आहे. राजुरा विधानसभा मतदार संघातील,राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती या दुर्गम तालुक्यामध्ये अत्याधुनिक सुविधांसह सात ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे व पावसाच्या अनियमितपणामुळे खरिप पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याची आहे. ...
या ना त्या कारणाने सतत चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या मजुर मिळत नसल्याने आणखी चिंता वाढली आहे. दुबार पेरणी करूनही पिक हातात येईल, याची शास्वती नाही. त्यामुळे मोठी बिकट ...
एकीकडे वेगाने वाढणारी इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृती तर दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळातून विद्यार्थ्यांना पास करण्याची लागलेली शिक्षण विभागाची फसवी पैज, यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ...
तालुक्यातील कुनाडा या गावाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात आले. यामध्ये कुठलेही नियोजन नसल्याने पावसाळ्यात या गावातील वाहून जाणारे पाणी विठ्ठल पारखे या शेतकऱ्याच्या शेतात जाते. ...