बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू करणे व शिक्षक भरती करणे असा अध्यादेश सर्वच क्षेत्रात सुरू झाला. ...
जागतिक पातळीवर भारताची लोकसंख्या चवथ्या स्थानावर आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशिल आहे. नागरिकांनी सकारात्मक भूमिका पार पाडल्यास लोकसंख्या ...
गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारने सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानाची महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने यावर्षीपासून अंमलबजावणी (वर्गवाढ) केली असली तरी मात्र याचा विद्यार्थ्यांना फटका सहन करावा ...
नागरिकांच्या आरोग्याबाबत शासन उदासिन आहे. केवळ उद्योजकांच्या इशाऱ्यावर शासन चालत आहे. शासनाचे आशा वर्करकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना अत्यल्प मोबदला दिला जातो, असा आरोप प्रा. रमेशचंद्र दहिवडे ...
शहरामध्ये वाहनतळाची समस्य आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एका कंत्राटदाराच्या माध्यमातून महसूल भवन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. हा करार १ आॅगस्ट २०१४ ते १३ जुलै २०१६ ...
कृषी ग्राहकावरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी चालु कृषी ग्राहकांना त्यांच्या ...
येथील तालुका ओबीसी कृती समितीच्या वतीने बंद पाडून ओबीसी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आंदोलन केले. दरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार बी.डी. टेळे यांना निवेदन दिले. ...
जीवनात प्रेमाला मर्यादा नाहीत. प्रेम हे आंधळं असतं, अन प्रेमासाठी वाटेल ते करण्याची जिद्द उराशी युवक बाळगतात. अशाच प्रेमाची भुरळ चिमूर तालुक्यातील मुक्ताईने युवकांना पाडली आहे. ...
वन्यप्राणी-मानव संघर्षाबाबत वन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश प्रधान सचिव (वने) प्रवीणसिंह परदेशी यांनी वनविभागाला दिले. वाघ असलेल्या क्षेत्राबाबत परिसरातील ...
ब्रह्मपुरीत सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. तब्बल दोन तास पाऊस कोसळत राहिल्याने ब्रह्मपुरीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बारई तलावाची बांध फूटली. त्यामुळे जवळच्या शेषनगरात ...