२० वर्षांपूर्वी डी.एड. झाले की हमखास नोकरी, असे समीकरण झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण डी.एड. करून शिक्षक होण्याचे स्वप्न बघत होते. डी.एड.ला नंंबर लागला की, ...
‘वनहक्क दावे शिल्लक नाहीत’ असे सांगत गावोगावीच्या वनहक्क समित्यांकडून प्रमाणपत्र मागण्याचे काम सध्या जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष ...
भारत निर्माण योजनेंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर झालेली चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊनही कंत्राटदार, पाणी पुरवठा समिती, अभियंत्याच्या वादात अडकली आहे. ...
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे ...
ग्रामीण भागातील जनतेचे श्रम, वेळ व पैसा वाचावा, याकरिता राज्य शासनाने प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ई- बॅकिंग सेवा सुरू करण्याची मोहिम सुरू केल्यामुळे ग्रामपंचायतमधील डाटा एन्ट्री ...
सुमारे १०० वर्षांपूर्वीचे जुने महसुली रेकॉर्ड आता पुर्णपणे जीर्ण झाले आहे. या रेकॉर्डचे संगणकीकरण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा हे रेकॉर्ड नेस्तनाभूत होण्याचा धोका वाढला आहे. ...
सिंचनाच्या सोयीेसाठी म्हणून ब्रिटिशांनी निर्माण केलेला विहीरगाव येथील तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. तलावाच्या शासकीय जागेवर घरे उभी राहू लागल्याने भविष्यात हा तलाव ...
सहकार क्षेत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असून शेतातील मालाच्या खरेदी- विक्रीची व्यवस्था करण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी सहकारी विपणन संस्थाची स्थापना करावी, असे आवाहन विदर्भ को- आॅपरेटीव्ह ...
पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून सहा किमी अंतरावर असलेल्या घनोटी गावातील ग्रामस्थ पांडुरंग धोंटू आत्राम (५५) याचा २५ जुलै रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेने परिसरातील ...