आदिवासी व धनगर समाज समाधानाने एकत्र राहात असताना काही असंतुष्ट पुढारी व संधीसाधू राजकारण्यांनी आरक्षणच्या नावावर धनगर समाजाला भडकविण्याचे काम सुरू केले आहे. ...
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात शिक्षण घेताना आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याची गरज आहे. अतम मत ज्येष्ठ समाजसेवक आडकूजी पाटील नन्नावरे यांनी व्यक्त केले. ते माना जमात विकास मंच ...
भारतीय परिवार बचाव संघटना (सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन) तर्फे पत्नी पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ...
लोकसभा निवडणुकीत सोशल मिडियाद्वारे युवकांचे भाग्य बदलवू देशातील शेतकरी, कामगार, मजूरवर्ग व गृहिणींच्या समस्या जातीने सोडवून ‘अच्छे दिन’ आणण्याचे खोटे दावे करणाऱ्या ...
राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपाला तहसील तसेच नायब तहसीलदार संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यांत महसूल विभागाची यंत्रणा कोलमडली आहे. महसूल दिनापासून ...
शासनाने अनेक विकास योजना आखल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही ११ महिन्यांसाठी राहते. ...
आरटीई अॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३५ मुख्याध्यापकांचे समायोजन यापूर्वीच झाले. मात्र उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांना पदवीधर, विशेष तसेच सहायक शिक्षण ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ आणि पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या मौजा झरी (पेठ) या आदिवासी बहूल गावातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आल्यापावली परत जावे लागले. ...
बल्लारशाह (बल्लारपूर) ते मुंबई दरम्यान थेट रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी राज्यातील ९३ आमदारांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. याकरिता बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार ...
महानगरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चंद्रपुरकरांची डोकेदुखी वाढत आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला तर, अनेक जखमी झाल्याच्या घटना ...