बल्लारपूर तालुका आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने मोर्चा तसेच बल्लारपूर कृती समितीच्या वतीने प्रदूषण विरोधात घंटानाद तथा ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे मंगळवारी ...
निसर्गाची अवकृपा, वाढती महागाई, मजुरांचा तुटवडा तसेच शासन, प्रशासनाचे शेतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. शेतकरी शेती करताना नाकीनऊ येत आहे. ...
गंभीर रूग्णांवर कसलाही उपचार न करण्याची जोखीम न बाळगता ‘रेफर टू नागपूर’ असा शेरा देऊन नागपूरकडे बोळवण करण्याचा प्रकार चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयाला नवा नाही. ...
मागील काही दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे. ...
जिल्ह्यात पावसाळयाची सुरुवात झाल्यापासून कुठेही पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकऱ्यांची पीके करपून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंट तथा कनिष्ठ महाविद्यालयाकडून विविध उपक्रमाच्या नावाखाली वसुल केली जाणारे अवाजवी शुल्क रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी पालकांच्यावतीने शाळा अध्यक्षांना ...
आठवडाभरापूर्वी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी या परिसरात येवून सुगंधित तंबाखु विक्री करणाऱ्यावर कारवाईचे आदेश बजाविल्याने जिल्ह्यातील हजारो पानठेला चालक बेरोजगार ...
येथील एका पक्षाच्या तालुका प्रमुखाने मद्यधुंद अवस्थेत कार्यरत असलेल्या वाहतूक शिपायास अर्वाच्च शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या शिपायाने या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठ ...
गडचांंदूर नगर परिषदेची सत्ता प्रशासकाच्या हातात गेल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक बिरला सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सुभाष धोटे यांनी गडचांदूर नगर परिषदेला ...
देश स्वतंत्र होऊन ६८ वर्ष लोटले. मात्र मात्र पारतंत्र्यांची बेडी अद्याप अनेकांच्या हातात कायम असल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मंगी या छोट्याशा गावामध्ये ९० आदिवासी ...