चंद्रपुरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण व खिळखिळ्या झालेल्या जलवाहिन्या बदलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बुधवारी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. याला सभागृहाने मंजुरीही दिली. ...
आजवर सात जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला अखेर मंगळवारी सायंकाळी गोळ्या घालून ठार करण्यात आले. बल्लारपूर वनपरिक्षेत्रांतर्गत पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी ते उमरी मार्गावर वन विभागाच्या ...
कृषी व जलसंधारण विभागाच्यावतीने भद्रावती येथे आयोजित साखळी सिमेंट नाला लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय देवतळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर कार्यक्रमाच्या ...
आनंदवन चौक ते बाम्हणीपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच रस्त्याच्या दोन्ही बाजुने सिंमेट नाल्याचे बांधकाम सुरू असून या सिमेंटच्या नाल्याला अनेक ठिकाणी तडे ...
सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातर्फे नुकतीच ‘भारतीय संस्कृतीत वृक्ष आणि प्राणी संवर्धनाचे स्थान’ या विषयावर वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात कार्यरत विद्यावाचस्पती ...
प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण मिळणे हा आपल्या देशात कायदा असून शिक्षणामुळेच आपली व देशाची प्रगती शक्य असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी व्यक्त केले. ...
कोरपना ग्रामपंचायतीच्या आवारात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ग्रामसभा बोलविण्यात आली होती. गावातील नागरिक या ग्रामसभेला उपस्थित झाले. ...
सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसत असल्याने पाण्याचा मुख्य स्रोत समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील धरणाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सिमेंट कंपन्याकडून उपसा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना ...
चिमूर तालुक्यातून जून महिना पूर्ण कोरडा गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सोयाबीन पेरणीच्या हंगामाला पाण्यामुळे उशीर झाल्याने ९० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबिनची ...
चंद्रपूर शहरापासून अवघ्या ४० किलोमीटर दूर असलेल्या पाहमी या गावाने १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यांची नवी पहाट अनुभवली. संपूर्ण आदिवासी कुटुंब असलेल्या या गावाला जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर ...