शासनाने राज्यातील १२३ तालुके नुकतेच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तालुक्याचा समावेश आहे. परंतु ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सावली, ...
जिल्हा सामान्य रूग्णालयातील बेजबाबदारपणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना गुरूवारी त्यात पुन्हा नव्याने भर पडली. मृतदेहांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी ऐन वेळी दांडी मारल्याने ...
शहराला महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. त्यामुळे चंद्रपुरातील ...
महिला आणि मुलींवरील अत्याचाराबद्दल सर्वत्र ओरड सुरू असताना चंद्रपुरात बुधवारी सकाळी अवघ्या तेराव्या वर्षाची बालिका प्रसूत झाली. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर मातृत्वाचे ओझे ...
पोंभुर्णा तालुक्यात गेल्या १५ दिवसात सात जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा खातमा केल्याचा दावा वन विभागाकडून होत असताना दुसरीकडे मात्र वन्यजीवपे्रमींनी आक्षेप घेतला आहे. ...
दोन महिन्यापूर्वी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्न भेडसावत असताना याची झळ महाराष्ट्र-तेलंगनाच्या सीमेलगत असलेल्या राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सहन करावी लागली. ...
चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक’ तालुका म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ...
गोंडवाना विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरुध्द राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषणाला बसले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष ...
प्रत्येक गावात असलेल्या विहिरी पाणी मिळण्याचे एकमेव चांगले स्त्रोत आहे. इतर स्त्रोतांना वीज लागते किंवा त्यांना दुरुस्ती करण्याची गरज पडते. परंतु विहिरीला जर, दर सहा महिन्यातून ...
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रूजू करून घ्यावे, या मागणीसाठी आयटक या संघटनेच्या वतीने येथील पंचायत समितीसमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे. ...