सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या नावाखाली तालुक्यात अतांत्रिक ठेकेदारांनी करोडो रुपयांच्या कामाचा धडाका लावला आहे. यामध्य ेलोकप्रतिनिधी आणि राजकीय वरदहस्त असलेल्यांचाच भरणा ...
पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान पिकांची रोवणी तसेच कपाशी, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...
येथील ग्रामपपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्याच्या मागणीकरिता गांधी चौक येथे घुग्घुस नगर परिषद स्थापना संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी ...
शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर- अहेरी मार्गस्थित एका निवासस्थानासमोर एक चिंचेचे वृक्ष मागील अनेक वर्षापासून लोकांना सावली देत आहे. निवासस्थानाचे मालक तिथे राहत नसल्याने त्या विशाल आकाराच्या ...
१९ आॅगस्टला गोळ्या घालून ठार मारलेला वाघ नरभक्षीच होता का? यावरून वनविभागाचा पुरता गोंधळ उडाला आहे. वन विभागाचे अधिकारी वाघाला ठार मारण्याचे समर्थन करीत आहेत. ...
बल्लारपूर नगरपरिषदेच्या २०११ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांच्या अवैध बांधकाम आहे. या प्रकरणाची चौकशी करून नऊ नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी निर्भय ...
महाराष्ट्रात तेलगू बांधव शेकडो वर्षांपासून वास्तव्यास आहेत. खाणकाम, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत आहेत. समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबीत असूनसुद्धा शासन याकडे ...
येथील ग्राम पंचायतला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी करीत इबादुल हसन सिद्दीकी यांनी शनिवारी तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. दरम्यान तहसीलदार गणेश शिंदे ...
जिल्ह्यात अनेक शाळा कायम विना अनुदान तत्त्वावर सुरु आहे. यातील काही शाळांनी निकष पूर्ण केल्याने या शाळेतील वर्ग, तुकड्यांना मान्यता देत २० टक्के अनुदानात पात्र ठरविण्यात आल्या आहे. ...
चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकाला सेवा पुस्तक अपडेट करण्यासाठी वर्षभरापासून चकरा माराव्या लागत आहे. लालफितशाई प्रशासनामुळे ...