सार्वजनिक सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना मनपाची परवानगी घेऊनच मंडप उभारण्याचे आवाहन, मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र, या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी ठेंगा ...
यावर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील १ लाख २० हजार हेक्टरवरील कपाशी, ९३ हजार हेक्टरवरील सोयाबीन तसेच तूर, ज्वारीचे पीक धोक्यात आले होते. अनेक शेतांमधील झाड वाळत होते. ...
जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले होते. मात्र गणरायाचे आगमन होताच वरूणराजाही सक्रिय झाला आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिली. काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळला. मात्र अनेक ठिकणी पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलविलेल्या ...
शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जबाबदारी पंचायत समिती कार्यालयावर असते. जनप्रतिनिधी व अधिकारी मिळून जनतेपर्यंत ...
येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ९ सदस्यांवर पदाचा दुरुपयोग केल्याच ठपका ठेवत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली. ...
पोंभुर्णा तालुक्याच्या सिमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील वडकुळी येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत सात लाखांचा भ्रष्टाचार झाला. सदर प्रकरणाची संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात आली. ...
उत्तर आणि उत्तर पूर्व भारत प्रदेशात वास्तव्यास असणारा ‘नवरंग’ हा पक्षी सद्यास्थितीत नागभीड तालुक्यातील घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात वास्तव्यास आला आहे. सध्याचा काळ या नवरंग ...
तालुक्यातील राजगड येथे डेंग्युचे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडाच्या वतीने गावात कॅम्प लावून डेंग्युसदृष्य तापाची साथ नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यात श्रमिक एल्गारच्या अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी वरोऱ्यात जावून पालकमंत्र्यांच्या गावात (अर्थात शासनाच्या दारात) मुंडण केले. ...