चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात अनेक उद्योगही आहेत. त्यामुळे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. आमदार सुभाष धोटे ...
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत असल्याची ओरड आहे. ही ओरड कायम बंद व्हावी, जिल्हा परिषद शाळांना पूर्वीसारखे दिवस यावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ...
चंद्रपुरातील महत्त्वाकांक्षी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला लागलेले ग्रहण अनेक वर्षांनंतरही सुटू शकले नाही. घनकचरा प्रकल्पाचे कंत्राट दिल्यानंतर मनपाने जागा दिली नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने ...
राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण मंचाच्यावतीने महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकाराची जाणिव करुन देण्यासाठी शनिवारी तक्रार निवारण कार्यक्रमाचे ...
पावसाचा खंड व दमट वातावरणामुळे धान पिकाची रोवणी व पऱ्ह्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवत असून मूल तालुक्यातील १९ गावांतील धान पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव झाला आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमधील कार्यरत सभापती व उपसभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ...
गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा होत असला तरी निर्माल्याच्या माध्यमातून प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. धार्मिक भावना जुळल्या असल्याने प्रशासन यात हात घालत नाही. पर्यावरण प्रेमींनी जनजागृती करून ...
दारू पिवून वाहन चालविणाऱ्यांना आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण चंद्रपुरातील पोलिसांच्या हातात आता ब्रिथ्स अॅनालायझर आले असून गेल्या तीन दिवसांपासून तपासाचा आणि कारवायांचा ...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या झालेल्या पिछाडीला मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. तरीही पक्षाच्या या पराभवाला राहूल गांधी यांचा कचखाऊपणा जबाबदार ...
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली घरघर अद्याप कायम आहे. पावसाळा सुरू होताच कोळसा खाणीतून ओला व चिकट कोळशाचा पुरवठा होत असल्याने वीज केंद्रातील वीज ...