आॅगस्ट महिन्यात अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ११ पैकी सहा प्रकल्प ...
शासन कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागासह शहरी भागातही कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नाही. याला कारणही तसेच आहे. शासनाद्वारे देण्यात येणारा पोषण आहार ...
राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात मलेरियासदृश तापाची साथ सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या ठिकाणी जाऊन उपचार करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ...
शिक्षण हा व्यवसाय असून शिक्षण संस्था या व्यापारी प्रतिष्ठाने बनल्याचे सर्वज्ञात आहे. हा व्यवसाय फोफावण्याला सरकारी यंत्रणाही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने शिक्षण ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील किटाळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर.एस. गजबे व सरपंच प्रभा डोंगरवार यांनी ग्रामपंचायती अंतर्गत कोणतेही काम न करता गेल्या दोन वर्षात विविध योजनांमधून जवळपास पाच ...
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवणी खुल्या कोळसा खाणीसाठी वेकोलि प्रशासनाने स्वत:च्या फायद्यासाठी मानवनिर्मित नाला तयार करून दिशा वळविली. त्यामुळे गोवरी येथील शेकडो हेक्टर ...
ग्रामीण भागाचा विकास करणारी महत्त्वाची संस्था म्हणून जिल्हा परिषदेला ओळखल्या जाते. मात्र याच मिनी मंत्रालयात कित्येक दिवसांपासून अधिकारी वर्ग एकचे सहा पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय ...
मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील पावसाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला झटका दिला आहे. गेल्या दोन दिवसातील पावसाने येथील उत्पादन खालावले असून ते ३५० मेगावॅटवर घसरले आहे. ...
लोकसंख्या वाढीवर आळा घालण्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले आहे. या टार्गेटप्रमाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम सुरु आहे. ...
ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविलेल्या लोकसंख्येच्या राजगड गावात डेंग्यूसदृश स्थिती आहे. मात्र परिस्थीती नियंत्रणाखाली असल्याचे दिसून येते. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य ...