‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रिद असलेल्या पोलिसांना सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी तत्पर राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोन डोखेदुखी ठरत आहे. ...
मुंबईतील राजकीय घटनाक्रमामुळे जिल्ह्यातील राजकारणाचे गणितच पूर्ण बदलले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा घरोबा आणि भाजपा-शिवसेनेतील युती राजकारणातील महत्वाकांक्षेने संपुष्टात आल्याने ...
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीचे लेखे सन २०११ पासून न मिळाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी ग्राामविकास ...
मागील काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झाला. त्यात पावसाने खोडा घातल्याने याचा पिकांवर परिणाम होत आहे. धानपट्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन आणि कपाशीवर अशा ...
कर्नाटक एम्टा कोळसा खाण प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात कामगारांचे आंदोलन शांततेत सुरु आहे. मात्र सदर आंदोलन चिघळून टाकण्याचा कर्नाटक एम्टा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ...
सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गावागावांतील अस्वच्छतेमुळे सर्वत्र डेंग्यूसदृश तापाचे थैमान पसरले आहे. आजारी रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालये हाऊसफूल आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी मोहिम शासनाकडून राबविण्यात आली. या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायत ...
येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या दीड वर्षांपासून पदविधर शिक्षक नाही. गणित आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत ...