दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत गडचांदूरमध्ये चोरट्यांना हात साफ केले आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदी वातावरणामध्ये विरजण पडले आहे. तब्बल आठ जणांच्या घरी एकाच रात्री ...
जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण ...
सर्व सजीवांमधून मनुष्य हा बुद्धिवादी आहे. आपले बरे वाईट तो जाणतो. मात्र स्वार्थी हेतु ठेवून काही जण इतरांप्रती आकस धरून दुसऱ्याचे वाईट आणि आपले चांगले करण्याच्या प्रयत्नात असतात. ...
विज्ञानाचे युगात वावरतांना मोबाईल, फोनसारख्या विविध तंत्रज्ञानाचा गावखेड्यातील लोकही वापर करतात. मात्र, सोळाव्या शतकातील भूत, करणी, जादुटोणा यासारख्या अस्तित्वहिन ...
येथील प्राथमिक केंद्रात चार महिन्यापासून महिला डॉक्टराचे पद रिक्त आहे. महिला डॉक्टराची नियुक्ती न केल्याने उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णाची मोठी कुचंबणा होत आहे. ...
राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूल हे गाव म्हणजे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी आरुढ होणारे या गावातील ते दुसरे मुख्यमंत्री असतील. ...
येथील महापौरपदासाठी गुरूवारी निवडणूक होत आहे. काँगे्रसमधील गटबाजी शमविण्यात वरीष्ठांना यश आल्यासारखे दिसत असले तरी, ऐनवेळी महापौर गटाच्या राखी कांचर्लावार भाजापात गेल्या आहेत. ...
माकडांना हनुमानाचा अवतार समजल्या जातो. अशाच एका बंदराला विजेचा शॉक लागला आणि ते जखमी झाले. त्याने चक्क रत्नापूर येथील हनुमान मंदिरात आश्रय घेतला. याबाबतची माहिती ग्रामस्थांना ...
खासगी प्रवासी वाहनांमुळे राज्य परिवहन महामंडळाची एसटी तोट्यात आहे, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक बसगाड्या ...
गत चार वर्षापूर्वी शासनाकडून सार्वजनिक ग्रंथालयाची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवालही प्रसिद्ध झाला. अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून नवीन प्रस्ताव, दर्जा वाढीबाबत कोणताही तोडगा शासनाने ...