निवडणुकीचे दिवस म्हणजे अविश्रांत परिश्रमाचे दिवस. एक एक दिवस आणि एक एक क्षण महत्त्वाचा असतो. कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत चाललेली असते. प्रत्यक्ष उमेदवार रात्रीचा दिवस करून धडपडत असतात. ...
देशभक्तांच्या सांडलेल्या रक्तातून हा देश घडला आहे. त्यांच्या समर्पणातून देश या वळणावर पोहोचला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने द्यायची, या देशाच्या भाबड्या नागरिकांना दिवास्वप्नं दाखवायची ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राकाँ आघाडी व सेना-भाजपची युती तुटल्याने राज्याला १५ दिवसापूर्वी मोठे राजकीय भूकंपाचे धक्के बसले होते. मात्र जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ...
वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदारांच्या सोयीसाठी धानोली या साहाय्यकारी मतदान केंद्राला निवडणूक आयोगाने मंजुरी प्रदान केली. ...
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये बलाढ्य लढत होण्याचे संकेत आहेत. एकंदर राजुरा विधानसभा क्षेत्र एका बलाढ्य लढतीकडे ...
विरूद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. ही घटना १० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास कोंढा फाट्याजवळ घडली. ...
राज्य परिवहन महामंडळाने आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहे. दिवाळी लक्षात घेता पुणे-चंद्रपूर बससेवा १८ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याने आता पुणे येथील ...
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. ...
तब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या ...