सिमेंटचे शहर म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर शहराला विविध समस्यांनी ग्रासले आहे. शहरात परप्रांतीयांचे वास्तव्य असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथे नगर ...
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
मनुष्याला जीवन जगताना अनंत अडचणींना समोर जावे लागते. त्या अडचणीवर उपाय शोधताना प्रसंगी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी इहलोकीची यात्रा तरी सुखद व्हावी, ...
वैजापूर (टोली) येथील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मनोहर कुंभरे यांची निर्घृण हत्या होऊन १० दिवसाचा कालावधी होत आहे. तरी पोलीस मारेकऱ्याचा शोध घेऊ शकले नाही. ...
राज्य शासनाने २००२ मध्ये संत गागडेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अंतर्गत अनेक गावांनी स्वच्छता करून पुरस्कार मिळविले. ...
आसोला तलावाच्या कराननाम्याखालील सिंचाई शाखा बेंबाळ अंतर्गतच्या टेलवरील धान पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी पुरवठा करण्यास संबंधित अधिकारी हतबल ठरले. पाण्याअभावी ऐन ...
टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे ...
राज्यातील मान्यता प्राप्त ग्रंथालयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कक्षाधिकाऱ्यांच्या पत्राला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.एम. बदर ...
येथील ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ४ लाख ६९ हजार रुपयाचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत विस्तार अधिकाऱ्यांच्या समितीने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. झालेल्या गैरव्यवहाराची ...
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावांपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा भिमलकुंड नावाचा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी ...