तेलंगणाच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय म्हणून कोरपना शहराची ओळख आहे. तालुका निर्मिती होऊन २४ वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. मात्र, तालुक्याचे गाव असलेला कोरपना शहर ...
राज्य शासनाच्या निर्णयानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे रासायनिक तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यात रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुना गोळा करण्यासाठी आवश्यक ...
दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील व उपायोजना क्षेत्राबाहेरील दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना ...
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ...
सध्या शेतामधून सोयाबीन पीक निघताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटताना दिसत आहे. याउलट शेतकऱ्यांच्या घरी माल येत असला तरी बाजारात सोयाबीनला ...
महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या चुली मांडून बसलेल्या काँंग्रेसमधील नेत्यांच्या मानसकितेची दखल अखेर प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतली आहे. मनपा निवडणूक ...
हॉट जिल्हा म्हणून प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीची लहर आली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे एरवी हळूहळू होणारे गुलाबी थंडीचे आगमन ...
विभागीय कार्यालय आता गडचिरोली येथे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोंडपिपरी येथे आगार होणार असल्याची शक्यता होती. मात्र, महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याला ब्रेक लावल्याची चर्चा आहे. ...