राजुरा-गोवरी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्याने रस्ता अपघातात कमालीची वाढ झाली आहे. मागील तीन- चार महिन्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी केली. मात्र चारच महिन्यात राजुरा- गोवरी ...
तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना हा औद्योगिकदृष्ट्या विकसित झाला असला तरी या भागातील अनेक सुटू शकल्या नाहीत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या समस्या प्राधान्याने सोडवण्याला प्राधान्य देऊ, ...
जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न होवून बसला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळी सणामध्येही काही तालुक्यात शिक्षकांना वेळेवर वेतन मिळाले नाही व त्यांची दिवाळी अंधारात गेली. ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त उद्या ३१ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. यानिमित्त चंद्रपूर येथे ‘रन फॉर युनिटी’ दौड स्पर्धा ...
औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपला ...
कृषी पंपधारकांचे करोडो रुपयाचे वीज बिल थकीत होते. शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरता यावे, यासाठी शासनाने यावर्षी कृषी संजीवनी योजना सुरु केली. मात्र, शेकडो कृषी पंपधारकांकडे वीज बील थकीत आहे. ...
महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमधील महापौर गटाच्या मात्र आता भाजपावासी झालेल्या राखी कंचर्लावार यांनी बाजी मारली. काँगे्रसच्या उमेदवार सुनिता लोढीया यांचा ३९ विरूद्ध ...
दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधत गडचांदूरमध्ये चोरट्यांना हात साफ केले आहे. यामुळे दिवाळीच्या आनंदी वातावरणामध्ये विरजण पडले आहे. तब्बल आठ जणांच्या घरी एकाच रात्री ...
जिल्ह्यात सिकलसेलच्या आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे. २ हजार १४ रुग्णांना दर महिन्याला रक्त बदल करावे लागते. मागील सहा वर्षात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजारावर रुग्ण ...
सर्व सजीवांमधून मनुष्य हा बुद्धिवादी आहे. आपले बरे वाईट तो जाणतो. मात्र स्वार्थी हेतु ठेवून काही जण इतरांप्रती आकस धरून दुसऱ्याचे वाईट आणि आपले चांगले करण्याच्या प्रयत्नात असतात. ...