आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरांमुळे मानवाने असाध्य गोष्टी साध्य करीत प्रगतीचा उच्चांक गाठला आहे. विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने मानवाचे जीवन अधिक प्रभावशाली व गतीमान झाले आहे. ...
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यात धानपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मागील १५ वर्षात केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष ...
राजुरा तालुक्यातील देवाडा सर्कलच्या जि.प. सदस्यावर गडचांदूर पोलीस ठाण्यात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला असून हा आरोपी गेल्या १५ दिवसांपासून फरार असल्याचे उघडकीस आले आहे. ...
विदर्भावर झालेल्या अन्यायाला मोठा इतिहास आहे. त्यामागे पश्चिम महाराष्ट्राचे आणि मुंबईतील अर्थकारणाचे राजकारण आहे. राज्यात स्थापन झालेले नवे सरकार ही स्थिती कशी ...
सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी वरोरा तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची दखल घेत कालव्यातून क्षमतेपेक्षा अधिक ...
चार भिंतीतल्या पुस्तकी ज्ञानाशिवाय सुप्त कलागुणांना वाव देवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रासोबतच अन्य क्षेत्रात सर्वांगीण विकास साधता यावा. हा दृष्टिकोन समोर ...
घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती आणि अत्यल्प मिळणारे रॉकेल, यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे ...
या पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन म्हणून कार्यरत उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत तानाजी फत्के हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याच्या घटना ...
चंद्रपूर शहरात महत्वाचे रस्ते व चौक या ठिकाणच्या वाहनांच्या पार्किंग, सार्वजनिक ठिकाणचे अवैध बांधकाम व अतिक्रमण तसेच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर आळा घालणे ...
जिवती तालुक्यातील कोलांडी या गावाच्या कडेला एका मेटॅडोरचा अपघात झाला. त्यात चोरीतील सागवानाचे ५१ बिट्स सापडले. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी लोटला. परंतु आरोपी अजुनपर्यंत मोकाटच आहेत. ...