महानगर पालिकेद्वारे शहरातील आरोग्यकेंद्रांमार्फत तीन ते साडेतीन लाख नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जात आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधीक्षकपदाची गरज आहे. ...
राज्यात डेंग्यूमुळे वाढत असलेल्या मृतांची व रुग्णांची संख्या पाहता नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. डेंग्यु तसेच इतर आजारांचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता राखणं महत्त्वाचे आहे. ...
कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नसताना वैयक्तिक द्वेषापोटी चौकशी करुन कोरपना ग्रामपंचायतीचे सचिव व सरपंच यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा खोटा अहवाल तयार करुन विस्तार अधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केला. ...
श्रमिकाला काम करण्याचा कायदेशीर हक्क मानून रोजगार हमी योजनेद्वारे तो कृतीत आणणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सर्वसामान्य माणूस ज्या योजनेचा गाभा आहे, अशा रोजगार हमी योजनेच्या ...
शहरातील नागरिकांच्या घराघरात विद्युत पोहचविण्याचे काम ज्या महावितरण कंपनीकडे आहे. त्याच कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत सेवा देणाऱ्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाही जीवंत ...
शेतकऱ्यांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी एकीकडे केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे त्यांचेच प्रतिनिधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. ...
प्रचंड गाजावाजा करून तब्बल २१ वर्षांपूर्वी नियोजित केलेल्या जुळ्या चंद्रपूरला अजूनही नागरिकांच्या वसाहतीचीच प्रतीक्षा आहे. केवळ बोटावर मोजण्याएवढी तुरळक आणि विरळ वस्ती सोडली तर, ...
शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या ‘निम्म पैनगंगा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेला प्रकल्प आहे. ...
यावर्षी अपुऱ्या पडलेल्या पावसाने नदी, नाले, तलाव आटले असल्याने आतापासूनच पाणी टंचाईने उग्ररुप धारण करायला सुरुवात केली आहे. या परिसरात हिवाळ्यातच जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले ...