भिसी व परिसरातील पऱ्हाटीवर लाल्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे झाड सुकत असून पऱ्हाटीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला असून लाल्या ...
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. आता यात आणखी बदल करण्यात येणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केलेले वार्षिक, ...
गोंडवाना विद्यापीठ गतीमान होण्यासाठी व सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांशी संवाद साधून, सर्वांच्या समस्या व त्यावरील उपाय विचारात घेऊनच विद्यापीठाचा विकास ...
२००१ पासून कायम-विनाअनुदानित तत्वावर व त्यानंतर आता विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आजही वेतनापासून वंचित आहेत. शासनाने शाळांची खैरात वाटली. ...
सेवानिवृत्तांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण हयात असल्याचे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करुन त्रास सोसावे लागत होते. आता हा त्रास दूर होणार आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी ...
ज्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या त्यांना अत्यल्प मोबदला देऊन फसवणूक करण्यात आली आहे. तर प्रकल्पामध्ये ज्यांना नोकरी मिळाली त्यांना आठ ते नऊ हजार रुपये वेतन देऊन बोळवण केली जात आहे. ...
रत्नापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरातील भारत वस्तीगृहाचे शौचालय, बाथरूम व मुत्रीघराच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्या जात नसल्याने परिसरातील नागरिकांना ...
कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मरकागोदी धरणाचे पाणी १२ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तात्काळ देण्याची मागणी सोनुर्ली (वनसडी) येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले ...
गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाचे पाणी बोंडगाव(देवी) परिसरातील २५ वर्षांपासून वंचित असलेल्या गावांना पुरविण्यात यावे, या मागणीसाठी अर्थमंत्री ...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या ओळखपत्रात अनेक कुटुंबियाची माहिती चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली. आरोग्य ओळखपत्रे सिंदेवाही ग्रामपंचायतीमधून वितरीत केली जात आहेत. ...