चंद्रपूरच्या माजी महापौर संगिता अमृतकर यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यानंतर महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली आहे. या निवडीवर महाराष्ट्र प्रदेश ...
गतवर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. यावर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील १७३ रेतीघाट लिलावासाठी प्रस्तावित केले होते. यापैकी ५८ घाटांचा लिलाव होणार ...
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत नव्याने सुरु झालेल्या गोवरी डीप या कोळसा खाणीतून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे राजुरा-गोवरी- कवठाळा मार्गावरील माथरा ते गोवरी दरम्यानचा रस्ता पूर्णत: उखडला आहे. ...
जिवती-गडचांदूर तसेच गावखेड्यातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे धोकादायक ठरत असून भरधाव वेगाने धावणारी काळीपिवळी आणि लालमातीच्या टिपरमुळे अपघाताचे ...
अनधिकृत वीज वापर, जास्त क्षमतेचे कृषी पंप वापर यामुळे रोहित्रे जळत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांसोबत महावितरणला बसत आहे. यावर उपाय म्हणून महावितरण ...
शेतात असलेल्या आईला भेटण्यासाठी भावासोबत जात असलेल्या एका नऊ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय युवकाने अत्याचार केला. या प्रकरणी युवकास वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ...
नारायण सेवा संस्था, माहेश्वरी महिला मंडळ व माहेश्वरी युवक मंडळ यांच्या वतीने येथील न्यू इंग्लीश हॉयस्कूलच्या पटांगणात तीन दिवशीय ‘नानीबाई रो मायरो’ या कथामय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. ...
वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, ...
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाच्यावतीने आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबत आहे. यामध्ये वरोरा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य ...