वैजापूर (टोली) येथील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मनोहर कुंभरे यांची निर्घृण हत्या होऊन १० दिवसाचा कालावधी होत आहे. तरी पोलीस मारेकऱ्याचा शोध घेऊ शकले नाही. ...
राज्य शासनाने २००२ मध्ये संत गागडेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अंतर्गत अनेक गावांनी स्वच्छता करून पुरस्कार मिळविले. ...
आसोला तलावाच्या कराननाम्याखालील सिंचाई शाखा बेंबाळ अंतर्गतच्या टेलवरील धान पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी पुरवठा करण्यास संबंधित अधिकारी हतबल ठरले. पाण्याअभावी ऐन ...
टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे ...
राज्यातील मान्यता प्राप्त ग्रंथालयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कक्षाधिकाऱ्यांच्या पत्राला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.एम. बदर ...
येथील ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ४ लाख ६९ हजार रुपयाचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत विस्तार अधिकाऱ्यांच्या समितीने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. झालेल्या गैरव्यवहाराची ...
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावांपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा भिमलकुंड नावाचा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी ...
जिल्हा परिषद सभापतींना खातेवाटप तसेच समिती सदस्यांची निवड दीर्घ कालावधीनंतर सोमवारी पार पडली. एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड करण्यात आली. ...
चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा तर झाली; मात्र घोषणा झाल्यापासून हे वैद्यकीय महाविद्यालयात कोणत्या ना कोणत्या अडचणीतच येत आले. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय ...
चंद्रपूर जिल्ह्यातील भोई (ढिवर) समाज करीत असलेल्या रेशीम शेतीला (उद्योगाला) शासनाने आता रोहयोशी जोडल्याने सदर समाजाला बारमाही रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. ...