जिल्हा ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी जलद गतीने करा, अशा सूचना केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी अंमलबजावणी यंत्रणेला दिल्या. ...
शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही ...
यंदा अत्यल्प पाऊस पडला. याचा मोठा फटका धानपिकाला बसला आहे. यंदा पाण्याअभावी ४० टक्क्यांच्या आत उत्पादन होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली जात आहे. ...
गावातील प्रत्येक रस्ता, प्रभाग व लोकवस्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा आढळून आल्यास नागरिकांनी तो परिसर स्वच्छ करून सामाजिक आरोग्य जपावे, प्रत्येकांनी जर सहकार्याच्या भावनेतून ...
अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुसाट वेगाने आपली दुचाकी वाहने रस्त्यावरुन पळवित आहे. वाहने पळवणाऱ्या या वाहन चालकांच्या चुकामुळे छोट्या- मोठ्या ...
मत्ता व दायित्वाबाबत राज्ंय शासनाने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी काढलेले परिपत्रक अन्यायकारक असल्याचा आरोप तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केला. त्यामुळे हा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा, ...
नागरिकांच्या सोईसाठी व क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध विकास कामे मंजूर केली जातात. या विकास कामाचा मोठा उदो-उदो केला जातो. परंतु ग्रामीण व दुर्मिळ भागातील विविध ...
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान नेहमीच राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेस पक्षाने काढलेले व्हीप झुगारून यापूर्वी नंदू नागरकर स्थायी समिती ...
येथे अंगणवाडी महिलांचा मेळावा वर्षा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शारदा लेनगुरे, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. ...
तालुक्यातील पानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत चार शिक्षक असताना त्यांपैकी एका शिक्षकाने शाळा समितीच्या बैठकीदरम्यान रेकॉर्ड फेकून शिस्तभंग केल्याने त्याची दुसऱ्या शाळेत तात्काळ ...